बुधवार, २२ मे, २०१३

आजचा सुविचार

मन विकारी झाले विचार गढूळ होतात, विचार गढूळ झाले की विवेक नष्‍ट होतो, विवेक नष्‍ट झाला की आचार नष्‍ट होतात आणि आचारभ्रष्‍टांची किंमत जग दुष्‍टात करते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

19 मे

  .