बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

दैनंदिन नोंदी विषयीचे मुद्दे
नोंदी कशा कराव्यात
मराठी
1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो

6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
12 स्वत:हून प्रश्न विचारतो
13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
25 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
26 अवांतर वाचन करतो
27 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
28 मुद्देसूद लेखन करतो
29 शुद्धलेखन अचूक करतो
30 अचूक अनुलेखन करतो
31 स्वाध्याय अचूक सोडवितो
32 स्वयंअध्ययन करतो
33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
34 संग्रहवृत्ती जोपासतो
35 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
37 लेखनाचे नियम पाळतो
38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
41 पाठातील शंका विचारतो
42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
44 वाचनाची आवड आहे
45 कविता चालीमध्ये म्हणतो
46 अवांतर वाचन ,पाठांतर करतो
47 सुविचाराचा संग्रह करतो
48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
50 बोधकथा सांगतो
51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
गणित ➡
1 संख्या वाचन करतो
2 लहान मोठ्या संख्या ओळखतो
3 संख्याचा क्रम ओळखतो
4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
6 पाढे पाठांतर करतो
7 गुणाकाराने पाढे तयार करतो
8 संख्या अक्षरी लिहितो
9 अक्षरी संख्या अंकात मांडतो
10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो
15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
16  भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
17 गणितीय चिन्हे ओळखतो
18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
19 गणितातील सूत्रे समजून घेतो
20 सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
21  भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
22  भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
23 विविध परिमाणे समजून घेतो
24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
25 विविध राशिची एकके सांगतो
26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
27 उदाहरणे गतीने सोडवितो
28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
29 आलेखाचे वाचन करतो
30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
33 संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो
35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
41 गणितीय कोडी सोडवितो
42 सारणी व तक्ता तयार करतो
व्यक्तिमत्व गुणविशेष ➡
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न कर

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

OMG!!! Manchester University confirms that Isaac Newton stole gravity theory from Hindus

OMG!!! Manchester University confirms that Isaac Newton stole gravity theory from Hindus


Indians said that the first aircraft was made by Indians but others laughed.

Indians said that they discovered solar system while the western scientists were busy claiming that earth was flat. But again Indians were laughed at.

But now, the people who laughed at Indians are agreeing that India was the hub of knowledge. Yes, Dr George Gheverghese Joseph from the University of Manchester has revealed that several inventions and discoveries that were originally the work of Hindus were hijacked by foreigners at the course of time.



The team from the Universities of Manchester and Exeter conducted the research and revealed that Indians had passed on their knowledge to Jesuit missionaries who had visited India during the fifteenth century. Eventually this knowledge was passed on to Isaac Newton.

Below, we present the findings of Dr George from University of Manchester.

What has Dr George Gheverghese Joseph from the University of Manchester revealed?

“The beginnings of modern maths is usually seen as a European achievement but the discoveries in medieval India between the fourteenth and sixteenth centuries have been ignored or forgotten. The brilliance of Newton’s work at the end of the seventeenth century stands undiminished – especially when it came to the algorithms of calculus”, Dr George said.

Madhava and Nilakantha should get equal respect like Isaac Newton!!!

“But other names from the Kerala School, notably Madhava and Nilakantha, should stand shoulder to shoulder with him as they discovered the other great component of calculus- infinite series. There were many reasons why the contribution of the Kerala school has not been acknowledged – a prime reason is neglect of scientific ideas emanating from the Non-European world – a legacy of European colonialism and beyond”.

“But there is also little knowledge of the medieval form of the local language of Kerala, Malayalam, in which some of most seminal texts, such as the Yuktibhasa, from much of the documentation of this remarkable mathematics is written”.

West imported books from India for nearly 500 years!!!

“For some unfathomable reasons, the standard of evidence required to claim transmission of knowledge from East to West is greater than the standard of evidence required to knowledge from West to East. Certainly it’s hard to imagine that the West would abandon a 500-year-old tradition of importing knowledge and books from India and the Islamic world”.

Jesuits learned about navigational methods and even to calculate accurate time from Kerala mathematicians!!!

“But we’ve found evidence which goes far beyond that: for example, there was plenty of opportunity to collect the information as European Jesuits were present in the area at that time. They were learned with a strong background in maths and were well versed in the local languages. And there was strong motivation: Pope Gregory XIII set up a committee to look into modernising the Julian calendar”.

“On the committee was the German Jesuit astronomer/mathematician Clavius who repeatedly requested information on how people constructed calendars in other parts of the world. The Kerala School was undoubtedly a leading light in this area.

“Similarly there was a rising need for better navigational methods including keeping accurate time on voyages of exploration and large prizes were offered to mathematicians who specialised in astronomy.

“Again, there were many such requests for information across the world from leading Jesuit researchers in Europe. Kerala mathematicians were hugely skilled in this area.”

प्लेटलेट्स म्हणजे काय?

हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.

*रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.**

लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

⚡ *प्लेटलेट्सचं कार्य*⚡

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या*⚡

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

⚡ *प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं**

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

⚡ *संख्या कमी झाल्यास..*

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

⚡ *प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी*:

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                     
 ⚡ *नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ*

शरीरात प्‍लेटलेट्स कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते.
या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते.

नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡ *१.पपई* ⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

⚡ *२.गुळवेल* ⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡ *३.आवळा* ⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

⚡ *४.भोपळा* ⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡ *५.पालक* ⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡ *६.नारळ पाणी*  ⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡ *७ बीट*  ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

*Please share to all to improve health*💐

'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!

💐😊🙏🏻



आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे!
'ळ' अक्षर नसेल तर

पळणार कसे
वळणार कसे
तंबाखू मळणार कसे
दुसर्‍यावर जळणार कसे
भजी तळणार कशी
सौंदर्यावर भाळणार कसे

पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी

तीळगूळ कसा खाणार ?
टाळे कसे लावणार ?
बाळाला वाळे कसे घालणार
खुळखुळा कसा देणार
घड्याळ नाही तर
सकाळी डोळे कसे उघडणार ?
घड्याळ बंद पडले तर
वेळ मोजणार कसे ?
नदी सागरला मिळणार कशी ?
मनातली जखम भळाभळा वाहणार कशी
हिवाळा,उन्हाळा, पावसाळा
नाही उन्हाच्या झळा
नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा !

कळी कशी खुलणार ?
गालाला खळी कशी पडणार ?
फळा, शाळा मैत्रिणींच्या
गळ्यात गळा
सगळे सारखे, कोण निराळा?

दिवाळी, होळी सणाचे काय ?
कडबोळी,पुरणपोळी
ओवाळणी पण नाही ?

तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ?

भोळा सांब ,
सावळा श्याम
जपमाळ नसेल तर
कुठून रामनाम ?

मातीची ढेकळे नांगरणार कोण?
ढवळे पवळे बैल जोततील कोण?
पन्हाळ्याची थंड हवा खाणार कोण ?

निळे आकाश,
पिवळा चाफा
माळ्याच्या कष्टाने फळा फुलांनी बहरलेला मळा !

नारळ, केळ, जांभूळ, आवळा,

नवर्‍याला बावळट बोलणार कसे

काळा कावळा,
पांढरा बगळा

ओवळ्या बकुळीचा गजरा माळावा कसा

अळी मिळी गुपचिळी,
बसेल कशी दांतखिळी?

नाही भेळ,
नाही मिसळ
नाही जळजळ
नाही मळमळ
नाही तारुण्याची सळसळ

पोळ्या लाटल्या जाणार नाहीत
टाळ्या आता वाजणार नाहीत !
जुळी तीळी होणार नाहीत !
बाळंतविडे बनणार नाहीत !
तळमळ कळकळ वाटणार नाही !
काळजी कसलीच उरणार नाही !

पाठबळ कुणाचे मिळणार नाही
सगळेच बळ निघून जाईल,

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

पण काहीच कळेनासे होईल 'ळ' शिवाय !

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

इंग्रजी खरेच जागतिक भाषा होण्याच्या लायकीची आहे का?

अजब इंग्रजीचे गजब उच्चारण
*(गुलामी आणखी किती दिवस?)*

काल एका 5 वीच्या मुलाला त्याचा मोठा भाऊ इंग्रजी
वाचायला शिकवत होता.

छोटा भाऊ वाचू लागला.
C अक्षरापासून सुरू होणारे शब्द वाचत होता.

Cat चे *कॅट* असे उच्चारण त्याने केले.

Coil चे *कॉइल*.

Cigarate चे *किगरेट*😃

मग त्याच्या मोठ्या भावाने त्याला समजावून
सांगितले,की याचे उच्चारण *सिगरेट* असे करतात.
*"C" च्या पुढे "I" आल्यास "सि" असं उच्चारण करायच*
असं त्याने सांगितल.

सांगितलेला नियम लक्षात ठेऊन नियमानुसार पुढचा शब्द
Circle चे *सिर्कल* 😃 असे उच्चारण त्याने केले.

मोठा भाऊ त्याला म्हणाला हे चुकीचे उच्चारण आहे.
छोटा भाऊ म्हणाला, आताच तर तू शिकवलस की *"C"* च्या पुढे" I"
आल्यास "सि" असं उच्चारण करायच.
आणि आता *तुच सांगतोस की हे चुकीचे उच्चारण आहे म्हणून.*

मग मोठा भाऊ म्हणाला की तस काही नाही रे, वेगवेगळ्या
शब्दांचे वेगवेगळे उच्चारण इंग्रजीत होतात.
उच्चारण जसे योग्य वाटेल तसे करायचे.

छोटा ठीक आहे म्हणून पुढे वाचू लागला.

पुढचा शब्द
Civil चे उच्चारण त्याने *"किविल"*😃 असे केले,
तेह्वा मात्र मोठ्या भावाचा चेहरा खरच  *"केविल(किविल)"वाना*😔😧झाला होता.

मग माझ्या मनात एक प्रश्न आला की, इंग्रजी खरेच जागतिक भाषा
होण्याच्या लायकीची आहे का?
परकीय भाषेला आपल्या व्यवहारात आणून खरेच देशाची प्रगति होणार
आहे का?
आज माझ्या शेतकऱ्यांना फवारणीच्या औषधावर काय लिहीलय हे
वाचता न आल्याने, कित्येक शेतकऱ्यांची लेकर आपल्या बापाला
पोरकी झालीत, उघड्यावर पडलीत.
तेच जर त्यांच्या मातृभाषेत,राष्ट्रभाषेत लिहिलेल असत तर
त्या लेकरांना अनाथपणाचे दिवस पहावे लागले नसते.

आजही जगातील जर्मनी,चीन,फ्रांस इ. प्रगत देश स्वतःचीच
भाषा सम्पूर्ण व्यवहारात(जागतिक व्यवहारात सुद्धा) अभिमानाने वापरतात.

आज खरेच संस्कृत,मराठी,हिंदी सारख्या स्वकीय प्रगत आणि
वैज्ञानिक भाषा सोडून आपण परकियांची भाषा वापरून
गुलामीचेच अस्तित्व दाखवत आहोत.

मराठीमध्ये दर वाक्याला आपण हल्ली इंग्रजी शब्द वापरतोत,
पण इंग्रजीमध्ये आपण एकही मराठी शब्द का वापरत नाहीत?

उत्तर आहे का तुमच्याकडे?

एक छोटस काम करा..

क ,ख ,ग , घ , ङ
यांच मोठ्या आवाजात उच्चारण करून पहा,उच्चारण स्थान
आणि जिभेची हालचाल लक्षात घ्या.

च ,छ , ज , झ , ञ
यांच मोठ्या आवाजात उच्चारण करून पहा,उच्चारण स्थान
आणि जिभेची हालचाल लक्षात घ्या.

ट , ठ , ड , ढ , ण
यांच उच्चारण करून पहा,उच्चारण स्थान
आणि जिभेची हालचाल लक्षात घ्या.

त, थ , द , ध , न
यांच उच्चारण करून पहा,उच्चारण स्थान
आणि जिभेची हालचाल लक्षात घ्या.

प , फ , ब , भ , म
यांच उच्चारण करून पहा,उच्चारण स्थान
आणि जिभेची हालचाल लक्षात घ्या.

क ,ख ,ग , घ , ङ  =स्थान =कण्ठ
च ,छ , ज , झ , ञ = स्थान = तालु (टाळु)
ट , ठ , ड , ढ , ण = स्थान = मूर्धा
त, थ , द , ध , न = स्थान = दन्त
प , फ , ब , भ , म = स्थान = ओष्ठ (ओठ)

इतकी वैज्ञानिक माझी भाषा आहे, तरीही कळत नाही
माझ्या भावांना आमच्या भाषांची लाज का वाटते?

जे लोक बुद्धीमान् आहेत त्यांच्या गोष्ट लक्षात आली असेल.
त्या दृष्टीने आपण पाऊले टाकावीत ही आशा......!

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

*कपालभातीचा परिणामकारक चमत्कार*

*ओव्हरवेट,अंडरवेट,थायरॉईड अतिउपयुक्त*

डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती दिलेली आहे।             

🔔         *कपालभाती प्राणायाम*        🔔

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने *हार्टमधले ब्लोकेज* पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची *कार्यक्षमता* वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंक्शन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं *हार्ट कधीच बन्द* पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
   
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची *गाठ डीझाॕल्व्ह* होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विरघळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं *कोलेस्टेरोल* कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
   
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने *हीमोग्लोबिन* एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात १६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.


कपाभातिमुळे *महिलांच्या पिरिएड्सच्या* सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.


कपाभातिमुळे *थायरॉइडचे* आजार एका महिन्यात *गायब* होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. *स्ट्रेस हामोंस* गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या *करेक्ट* होतात. *बैलन्स* होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी *अंडरवेट* रहात नाही नी कुणी *ओव्हरवेट* रहात नाही. दिवसाला एक एक *किलो वजन कमी* होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं *ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.*
   
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे *त्वचारोग* बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स *औषध म्हणून स्टीरॉयड* देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

*कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो*. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे *हाडांचे आजार कायमचे बरे होतात.*

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी *कपालभाती नियमित केलि पाहिजे.*

विचार करा *प्राणायामामधली* एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.🙏😀😀🙏

शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

हे तुम्हाला माहित आहे का?

No automatic alt text available.

आरोग्यविषयक उपाय

डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय

डोकेदुखी : डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.

अर्धशिशी (मायग्रेन) : रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.

पूर्ण डोके दुखणे : निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.

सायनस : सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.

केसगळती : घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.

डोळ्यांसाठी : नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.

नाकातील हाड वाढल्यास : ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.

सर्दीचा त्रास झाल्यास : दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी : ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.

हृदय मजबूत होण्यासाठी : रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास : कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.

लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी : अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.

अपचनाचा त्रास : रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.

हार्ट ॲटॅक आल्यास : लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.

अपचनाचा त्रास : बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.

पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी : रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा (यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल) चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.

स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी : पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.

मूळव्याध : अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.

मूतखडा (किडनी स्टोन) : दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.

कोठा साफ होण्यासाठी : सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.

दातांच्या बळकटीसाठी : पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.

हिरड्या फुगल्यास : मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.

गालगुंड : उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

चेहरा धुण्यासाठी : ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.

मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी : लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.

संधिवात व हाडांचे दुखणे : पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.

स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार : काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.

टकलावर केस येण्यासाठी : सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.

कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.

झोपेत घोरण्याची समस्या : तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

माथा उठणे : गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.

त्वचेला खाज येत असल्यास : दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.

मधुमेह (शुगर) : सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.

जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही.

दुपारी बाहेरुन आल्यानंतर गुळाचा एक खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे साखर वाढत नाही.

लूज मोशन : चमचाभर मेथीचे दाणे न चावता गिळून टाकावेत व त्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी प्यावे.

लहान मुलांच्या पोटात दुखत असल्यास : वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून सकाळी उकळून व गाळून घ्यावे आणि ते पाणी मुलांना चमच्याने पाजावे.

आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप याचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.

स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी एक मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या बोटाने) कुंकू लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा. पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, वैचारिक पातळी चांगली राहाते, डोकेदुखीचा त्रास होत नाही. चष्मा लागत नाही.

गरोदरपणात एक दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरुपपणे पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.

कोणताही पदार्थ (अन्न व पेय) गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.

रोज शक्य होईल तितके चालावे.

स्मरणशक्ती : वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.

कॅन्सर : वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.

शरीरशुद्धीसाठी : ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक  रोज किमान ७ लिटर प्यावे. सलग ३ दिवस हा प्रयोग केल्यास शरीरशुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराचा लाभ या प्रयोगामुळे होतो. मात्र या ३ दिवसात उलट्या, जुलाब व अशक्तपणा यांचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता शरीरशुद्धी करण्यासाठी 'शुद्ध संजीवनी' हे फळे व भाज्यांपासून तयार केलेले सरबतासारखे औषधी पेय उपलब्ध आहे. ३ वर्षांवरील मुलांसहित सर्व व्यक्तिंना हे औषध घेता येते. स्त्रियांनी फक्त गरोदरपणात हे औषध घेऊ नये. ह्या औषधामुळे पंचकर्मासारखी शरीरशुद्धी होते. शरीरातील सर्व विषद्रव्ये काढून टाकली जातात. तसेच रक्तदाब, मधुमेह, या अनेक रोगांपासून बचाव होतो आणि अशक्तपणा जाऊन उत्साह कायम राहतो. त्याची किंमत साधारणत: १२६० रुपये आहे. व ते कोल्हापूर येथील डॉ. स्वागत तोडकर यांच्या दवाखान्यात उपलब्ध आहे.

दूरध्वनी क्रमांक : ९९२१५७७०३३, ७८७५५१८१५१ (अपॉईंटमेंटसाठी), ७०६६०२१३१२, ७०६६१३२२८८ (डॉ. तोडकर : सायंकाळी ६ ते ८ पर्यंत), ७०६६१३२२९९ (डॉक्टरांच्या मॅडम : सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत)

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

१७ नोव्हेंबर - ' लिओनीड्स ' - सिंह राशीतील उल्कावर्षाव.

       १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होतांना पाहायला मिळणार आहे. रात्री १२ च्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवेल. तेंव्हापासून ते पहाटे पर्यंत आपण हा वर्षाव पाहू शकतो. यावेळी तासाला १५ ते २० उल्का कोसळताना दिसतील. ती रात्र अमावस्येची असल्याने काळोखात हा वर्षाव नयनरम्य दिसेल. त्यादिवशी आपली पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असलेने   हा उल्कावर्षाव घडतो. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याला फेरी मारून जात असतो. त्यावेळी धुमकेतुमधील काही द्रव्य त्याच्या मार्गावर सांडत असते. त्याला अंतराळातील डेबरीज (कचरा) असे म्हणतात. जेंव्हा पृथ्वी या भागातून पुढे जात असते तेंव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो , तेंव्हा आकाशात एक लखलखीत प्रकाश शलाका चमकून जाते. काहीवेळेला तर मोठाले अग्निगोलसुद्धा दिसतात. त्यामुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळते. जणू आकाशाच्या अंगणात नक्षत्रांची दिवाळीच चालू आहे. धूमकेतूचा हा कचरा अंतराळात सिंहराशीच्या दिशेत असलेने या उल्का सिंह राशीतून पडत आहेत असे  भासते. म्हणूनच या खगोलीय अविष्कारास लिओनीड्स- म्हणजे सिंह राशीतील उल्कावर्षाव असे म्हणतात. इतर राशिंमधूनही वर्षभरात लहान-मोठे वर्षाव होतच असतात.
 त्यांतील काही प्रेक्षणीय असतात . उदा. जेमिनिड, परसुअस त्यांप्रमानेच लिओनीड्स  हा एक आहे.
        उल्कावर्षावाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आपण शहरापासून थोडे दूर, अंधाऱ्या ठिकाणी जायला हवे. एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर गेलात तर अतिउत्तम. घराच्या टेर्रेस वरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरून देखील उल्कापात पाहू शकता, पण तेथून संपूर्ण आकाश मात्र दिसायला हवे. अशा ठिकाणी चटई अंथरून त्यावर पडून निवांत निरिक्षण करावे. आपली नजर पूर्व दिशेला उगवणाऱ्या सिंह राशिकडे लावावी. तुम्ही कोणत्याही उपकरणाशीवाय केवळ डोळ्यांनी  निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता. सोबत वही पेन असेल तर उल्कापाताच्या नोंदीही ठेऊ शकता. तुमच्या ग्रुपमध्ये कोणी एखादी खगोल तज्ञ व्यक्ती असल्यास आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहिती करून घेऊ शकता. त्यामुळे तुमचा निरीक्षणाचा आनंद द्विगुणित होऊशकेल.
     सिंह राशीतील उल्कावर्षाव अनुभवणे ही तर   खगोल प्रेमींसाठी    जणू नैसर्गिक दिवाळीची पर्वणीच आहे, इतरांनीही त्याचा आनंद जरूर लुटावा. लक्षात असुद्यात १७ नोव्हेंबरची रात्र .

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

गणितगप्पा : समप्रमाण : विविध प्रकार

‘‘आज समप्रमाणात असणाऱ्या संख्यांची गणितं शिकायची ना? ’’ मनीषाने विचारले. ‘‘होय, आधी कुठल्या संख्यांच्या जोडय़ा समप्रमाणात असतात ते पाहू या. गेल्या वेळी आपण मुलांना विशिष्ट प्रमाणात वाटायच्या गोळ्यांचं उदाहरण पाहिलं होतं. आणखी कोणती उदाहरणं सुचतात?’’ बाईंचा प्रश्न ऐकून सगळे विचार करू लागले. 
‘‘आमच्या महिला मंडळात प्रत्येक जण वर्गणी देते. महिलांची संख्या आणि जमलेली वर्गणी या संख्या समप्रमाणात असतात.’’- इति मनीषा. ‘‘कर्ज काढताना व्याजाचा दर ठरलेला असतो, कर्जाची रक्कम आणि त्यावरचं व्याज हे समप्रमाणात असतं.’’ शीतलने सांगितलं.  ‘‘माझ्या पार्टीमध्ये मी सगळ्या मुलींना दोन दोन बांगडय़ा भेट दिल्या. मुलींची संख्या आणि बांगडय़ांची संख्या समप्रमाणात होती.’’  हर्षां म्हणाली. ‘‘मुलगे नव्हते का तुझ्या पार्टीत?’’  नंदूने विचारले. ‘‘होते, पण त्यांना कुणी बांगडय़ा देतात का? ’’ हर्षां उत्तरली. ‘‘बरोबर आहे तुझं हर्षां. नंदू आता तू सांग बरं एखादं समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांचं उदाहरण!’’ बाई म्हणाल्या. ‘‘कुत्रे आणि त्यांचे पाय! एका कुत्र्याचे चार पाय, दोन कुत्र्यांचे आठ!’’ नंदू म्हणाला. ‘‘असली गणितं तर सोपी आहेत, एकावरून अनेकांची किंमत काढायला शिकवलंय आम्हाला.’’ सतीश म्हणाला. 
‘‘एकावरून अनेकांची किंमत गुणाकाराने काढणं हा समप्रमाणात असलेल्या संख्यांच्या गणिताचा सोपा प्रकार झाला.’’ बाई समजावू लागल्या. ‘‘कधी कधी एकाची किंमत माहीत नसते, तर समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची एक कुठली तरी जोडी माहीत असते. त्यावरून वेगळ्या जोडीतील एक संख्या दिलेली असेल, तर दुसरी काढायची असते. मग आपण त्या दोन संख्यांचे गुणोत्तर प्रमाण, म्हणजेच त्यांचा भागाकार दोन पद्धतींनी लिहून समीकरण मांडतो व ते सोडवून हवी ती संख्या मिळवतो.’’  ‘‘नीट नाही लक्षात येत हे!’’ सतीश कुरकुरला. 
 ‘‘थोडी उदाहरणं पाहिली की मग नियम नीट समजतो. सरळ व्याजाच्या कर्जाचं उदाहरण पाहू. दर साल दर शेकडा दहा व्याजाने ३५० रुपयांचे व्याज शोधू या. व्याज कसं वाढतं ते दिलं आहे. १०० रुपयांवर दहा रुपये व्याज आहे. मग व्याज व मुद्दल किंवा कर्ज यांचं प्रमाण पाहू. १०० मुद्दल असेल तर ते १०:१०० असं दिलंय, ३५० रुपयांवर व्याज  ‘‘व’’ आहे असं मानू व तेच गुणोत्तर  व : ३५० असंही मिळतं, म्हणून                   
 व ३५० =  १० १०० हे समीकरण मांडू. आता गेल्या वेळेप्रमाणेच तिरका गुणाकार करून किंवा ३५० ७ १०० ने दोन्ही बाजूंना गुणून समीकरण सोडवू शकतो.’’  ‘‘हे काही फार अवघड नाहीये’’ - इति शीतल. 
‘‘३५० रुपये मुदलाचं चार वर्षांचं व्याज काढायचं असलं, तर?’’  सतीशने विचारलं. ‘‘मग एक वर्षांच्या व्याजाला चारने गुणावं किंवा प्रथमच चार वर्षांचं व्याज व मुद्दल यांचं प्रमाण लिहावं. मग आपलं समीकरण          
व  ३५० =  ४० १०० असं असेल.’’  ‘‘कधी कधी रास देतात आणि मुद्दल शोधायला सांगतात. मग कसं करायचं?’’ शीतलचा प्रश्न होता. ‘‘ रास म्हणजे काय?’’  ‘‘हर्षांच्या प्रश्नाला अशोकने उत्तर दिलं. ‘‘रास म्हणजे मुद्दल किंवा मूळ कर्ज आणि व्याज यांची बेरीज. एकूण तेवढे रुपये परत द्यायचे असतात.’’  ‘‘ जरा विचार करा बरं! १०० रुपये मुदलाच्या बाबतीत आपल्याला सगळी माहिती आहे, त्याची रासदेखील सहज काढता येते. मग आपण मुद्दल व रास यांचं प्रमाण लिहू शकतो. तेच दोन प्रकारांनी लिहावं. एकूण चार संख्यांचे दोन समान अपूर्णाक मांडावेत व समीकरण लिहावं. त्यातल्या चार संख्यांपकी तीन माहीत असतात, चौथीबद्दल अक्षर मानून समीकरण सोडवावं व अक्षराची किंमत शोधावी.’’-इति बाई. ‘‘एक असं उदाहरण पाहू या का?’’ मनीषाने विचारले.
‘‘जरूर, म्हणजे रीत नीट समजेल. दर साल दर शेकडा १२ व्याजाने तीन वर्षांनी रास ३४० रुपये झाली, तर मुद्दल किती होते? अशोक तू सोडवून दाखवतोस?’’ बाईंनी विचारलं. अशोक तत्परतेने सोडवू लागला.  ‘‘१०० रुपये मुदलाची तीन वर्षांत रास १३६ रुपये होते. म्हणून मुद्दल व रास यांचे प्रमाण १००:१३६ असे आहे. ३४० रुपये रास ‘‘म’’ मुदलाची असेल तर                १००  १३६ =  म३४० हे समीकरण मिळते.’’   ‘‘शाबास. प्रमाण मुद्दल व रास यांच्या ऐवजी रास व मुद्दल यांचेदेखील घेता येते. मग दोन्ही बाजूंचे अपूर्णाक उलटे येतील पण समीकरणाचे उत्तर बदलत नाही.’’  बाई म्हणाल्या. ‘‘आता कमिशन किंवा सूट देणाऱ्या विक्रीची गणितं याच रीतीने सोडवता येतील ना? तिथे शेकडा किती कमिशन म्हणजे १०० रुपये किमतीवर किती कमिशन ते दिलेलं असतं किंवा ते शोधायचं असतं. नीट विचार करून एकच अपूर्णाक दोन रूपात लिहून समीकरण मांडायचं. शोधायच्या संख्येसाठी अक्षर घेऊन समीकरण सोडवून त्याची किंमत मिळवायची.’’  
‘‘शेकडेवारीची गणितंदेखील याच रीतीने करायची ना? ‘‘शीतलने विचारले. ‘‘हो, शेकडेवारी आणि टक्केवारी एकच आहेत. दोन अपूर्णाकांची तुलना करताना दोन्हीमध्ये समान छेद बनवतो ना आपण? तसंच काहीसं आहे इथे. मात्र इथे प्रत्येक अपूर्णाकाचा छेद १०० घेतात. त्यामुळे तुलनेला सोपं होतं. नंदूला ५० पकी ३५ मार्क, आणि हर्षांला ७५ पकी ५१ मार्क असतील तर कुणाला जास्त मिळाले?’’  ‘‘हर्षांला जास्त मार्क आहेत ना?’’ नंदूने विचारले. ‘‘पण ते ७५ पकी आहेत. दोघांच्या मार्काची तुलना करताना दोघांच्या साठी एकूण मार्क १०० असतील तर किती मार्क असतील, ते पाहतात. तुझे ५० पकी ३५, तर १०० पकी किती झाले?’’ बाईंच्या प्रश्नाला नंदूने किंचित वेळाने उत्तर दिले ‘‘७०’’.  ‘‘आता हर्षांचे मार्क ५१ आहेत ७५ पकी. तेही १०० पकी असतील, तर किती होतील?’’ बाईंनी विचारले. ‘‘ते नाही चटकन सांगता येत.’’ नंदूने कबूल केले. ‘‘त्यासाठी आपली रीत वापरू.   १०० पकी त्याच प्रमाणात ‘‘म’’ मार्क असतील असे मानू, मग हर्षांला मिळालेले मार्क व एकूण मार्क यांचे प्रमाण  ५१७५ आणि  म१०० असे मिळते.’’  बाईंचे म्हणणे सगळ्यांना पटले. मग शीतलने  ५१७५  =  म१०० हे समीकरण मांडले व सोडवले. त्याचे उत्तर आले म = ६८. ‘‘आता समजले ना कुणाला जास्त मार्क मिळाले ते?’’ मनीषाने विचारले. ‘‘हो, आणि शेकडेवारीचा कसा उपयोग होतो हे देखील समजले.’’ सतीश म्हणाला. 
 ‘‘मग आता समप्रमाणात बदलणाऱ्या संख्यांची गणितं अशा रीतीने सहज करता येतील ना? त्यांचा सराव करा मात्र.’’ बाईंनी सल्ला दिला. ‘‘आणि व्यस्त प्रमाण कसं असतं? त्याची गणितं अवघड असतात ना?’’ सतीशने विचारलं. ‘‘ते देखील पाहू आपण. अवघड नसतं ते, पण तिथे व्यस्त प्रमाणात बदलणाऱ्या संख्या आहेत हे ओळखलं पाहिजे.’’ बाई म्हणाल्या. ‘‘ पण व्यस्त प्रमाण म्हणजे काय?’’ नंदूने विचारले. ‘‘दोन संख्यांचा असा संबंध असतो, की एक लहान झाली, तर दुसरी मोठी होते, उलट एक मोठी झाली, तर दुसरी लहान होते. उदाहरण पाहा. माझ्या जवळ ३० शंकरपाळे आहेत असं समजा. तुम्हा पाच जणांत सारखे वाटले, तर प्रत्येकाला किती मिळतील? ’’ हे गणित नंदूने चटकन केले व उत्तर दिले ‘‘६’’. ‘‘बरोबर, पण मुलांची संख्या ५ ऐवजी १० झाली, तर?’’  बाईंनी विचारले. ‘‘मग प्रत्येकाला तीनच मिळतील.’’ हर्षांने उत्तर दिलं. 
 ‘‘आता मुलांची संख्या आणि प्रत्येकाला मिळणारे शंकरपाळे या संख्या व्यस्त प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या. पुढच्या वेळी अशा व्यस्त प्रमाणात असलेल्या संख्यांच्या जोडय़ा आणा. त्यांची गणितं कशी करायची ते पाहू.’’ बाई म्हणाल्या.  

इयत्ता 6 वी गणित - धडा 10 वा - समीकरणे - जादा उदाहरणे.




बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

*युरेनस ग्रहाचा शोध*

*सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल*

*थोर खगोलशास्त्रज्ञ*
*युरेनस ग्रहाचा शोध*

*जन्मदिन - १५ नोव्हेंबर, इ.स. १७३८*

सर फ्रेडरिक विल्यम हर्शेल (१५ नोव्हेंबर, इ.स. १७३८ - २५ ऑगस्ट, इ.स. १८२२) हे थोर खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार होते. युरेनस ग्रहाचा व इतर ग्रहांच्या उपग्रहांचा शोध लावण्याचे श्रेय याच्याकडे जाते.

मोठमोठ्या दुर्बिणी स्वतः बनवून वेध घेणारे आणि सूऱ्याची निजगती सिद्ध करणारे खगोलशास्त्रज्ञ. प्रयोग म्हणून वेध घेण्यासाठी ते दूरदर्शक भाड्याने घेत असत; परंतु समाधान होईना म्हणून ते स्वतः आरसे घासून तयार करून लहान भावंडांच्या मदतीने परावर्ती दूरदर्शक बनवू लागले. १७७३ मध्ये त्यांनी १.२ मी. लांब प्रणमनी दूरदर्शक बनविला. त्यातून ४० पट मोठे चित्र दिसत असे. ९.२ मी. लांबीचा दूरदर्शकही त्यांनी तयार केला, तो बसविण्यास व वापरण्यास गैरसोयीचा झाला म्हणून ते परावर्ती दूरदर्शक तयार करू लागले. त्यांनी २.१ मी. केंद्रांतराचे २००; ३ मी. केंद्रांतराचे १५० व ६.१ मी. केंद्रांतराचे ८० इतके आरसे परिश्रमपूर्वक बनविले. त्यांतील २.१ मी. केंद्रांतराच्या आरशाचा दूरदर्शक त्यांना समाधानकारक वाटला. १७७९ सालापासून वेध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. चौथ्या प्रतीपर्यंतचे सर्व तारे त्यांनी तपासले [→प्रर्तें. नंतर त्यांनी द्वित्त ताऱ्यांकडे लक्ष केंद्रित केले. या ताऱ्यांचे घटक फुगडीसारखे एक-मेकांभोवती परिभ्रमण करतात, असा सिद्धांत त्यांनी मांडला. अशा २६९ द्वित्त ताऱ्यांची पहिली यादी त्यांनी तयार केली होती. असे १,००० द्वित्त तारे त्यांनी शोधून काढले.

१३ मार्च १७८१ रोजी वृषभ व मिथुन या राशी समूहांतील ताऱ्यांचे वेध घेत असता त्यांना एक तारा नव्यानेच आढळला. हा साधा तारा नसून धूमकेतू असावा असे त्यांना वाटले. रॉयलसोसायटीस त्यांनी तसे कळविलेही. कक्षा तपासल्यावर तो ग्रह आहेअसे ठरले. त्यांनी २६ एप्रिल १७८१ ला या शोधावर प्रबंध वाचला. त्यांनी या ग्रहाला त्यावेळचे राजे तिसरे जॉर्ज यांच्यावरून जॉर्जियम सीइड्स हे नाव दिले; कालांतराने ज्योतिर्विद योहान एलर्ट बोडे यांनी सुचविलेले युरेनस हे नाव रूढ झाले. याचे भारतीय नाव प्रजापती आहे. दूरदर्शकानेच दिसणाऱ्या पहिल्या ग्रहाच्या या शोधामुळे विल्यम यांची कीर्ती पसरली व त्यांना कॉप्ली सुवर्ण पदक मिळाले.

हर्शेल यांनी सूर्यावरील घडामोडींचे व डागांचे दीर्घकाल निरीक्षण करून सूर्य वायुरूप आहे, हे निश्चित केले. मंगळावरचे पांढरे डाग ध्रुवीय हिमप्रदेश असावेत, असे त्यांनी सांगितले. मंगळाचा परिवलन काल, शुक्राच्या वातावरणाचे अस्तित्व व बुधावर त्याचा अभाव यांचा पडताळा त्यांनी पाहिला. त्यांनी शनीच्या कड्यांचे वेध घेतले. शनीचे मिमास व एन्सिलेडस हे दोन उपग्रह आणि प्रजापतीचे टिटॅनिया व ओबेरॉन हे दोन उपग्रह त्यांना सापडले. सेरीस हा लघुग्रह त्यांनी पाहिला होता. सूऱ्याला निजगती आहे, असे त्यांनी ठरविले. त्यांनी विश्वाच्या संरचनेचा अभ्यास केला. तसेच एकक क्षेत्रातील ताऱ्यांच्या संख्या मोजून ताऱ्यांची दाटी ठरविली. शनी व शुक्र यांचा परिवलन काल त्यांनी पडताळून पाहिला.

हर्शेल यांनी सत्तर शोधनिबंध लिहून प्रसिद्ध केले. त्यांत त्यांनी केलेला सूर्यकुलाचा आकाशातील गतीविषयीचा अभ्यास, अवरक्त किरणांचा शोध (१८००) आणि ग्रह व सूर्यकुलातील इतर घटकांचे तपशीलवार संशोधन आले आहे. १८२१ मध्ये रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष झाले.

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

शिवमानसपूजा

Listen
रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं दिव्याम्बरं
नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम्
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं धूपं तथा
दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ॥१॥

मैं अपने मन में ऐसी भावना करता हूँ कि हे पशुपति देव! संपूर्ण रत्नों से निर्मित इस सिंहासन पर आप विराजमान होइए। हिमालय के शीतल जल से मैं आपको स्नान करवा रहा हूँ। स्नान के उपरांत रत्नजड़ित दिव्य वस्त्र आपको अर्पित है। केसर-कस्तूरी में बनाया गया चंदन का तिलक आपके अंगों पर लगा रहा हूँ। जूही, चंपा, बिल्वपत्र आदि की पुष्पांजलि आपको समर्पित है। सभी प्रकार की सुगंधित धूप और दीपक मानसिक प्रकार से आपको दर्शित करवा रहा हूँ, आप ग्रहण कीजिए।

सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं
भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम्
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं
ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ॥२॥

मैंने नवीन स्वर्णपात्र, जिसमें विविध प्रकार के रत्न जड़ित हैं, में खीर, दूध और दही सहित पाँच प्रकार के स्वाद वाले व्यंजनों के संग कदलीफल, शर्बत, शाक, कपूर से सुवासित और स्वच्छ किया हुआ मृदु जल एवं ताम्बूल आपको मानसिक भावों द्वारा बनाकर प्रस्तुत किया है। हे कल्याण करने वाले! मेरी इस भावना को स्वीकार करें।

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं
वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं नृत्यं तथा
साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया
सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ॥३॥

हे भगवन, आपके ऊपर छत्र लगाकर चँवर और पंखा झल रहा हूँ। निर्मल दर्पण, जिसमें आपका स्वरूप सुंदरतम व भव्य दिखाई दे रहा है, भी प्रस्तुत है। वीणा, भेरी, मृदंग, दुन्दुभि आदि की मधुर ध्वनियाँ आपको प्रसन्नता के लिए की जा रही हैं। स्तुति का गायन, आपके प्रिय नृत्य को करके मैं आपको साष्टांग प्रणाम करते हुए संकल्प रूप से आपको समर्पित कर रहा हूँ। प्रभो! मेरी यह नाना विधि स्तुति की पूजा को कृपया ग्रहण करें।

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः
सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ॥४॥

हे शंकरजी, मेरी आत्मा आप हैं। मेरी बुद्धि आपकी शक्ति पार्वतीजी हैं। मेरे प्राण आपके गण हैं। मेरा यह पंच भौतिक शरीर आपका मंदिर है। संपूर्ण विषय भोग की रचना आपकी पूजा ही है। मैं जो सोता हूँ, वह आपकी ध्यान समाधि है। मेरा चलना-फिरना आपकी परिक्रमा है। मेरी वाणी से निकला प्रत्येक उच्चारण आपके स्तोत्र व मंत्र हैं। इस प्रकार मैं आपका भक्त जिन-जिन कर्मों को करता हूँ, वह आपकी आराधना ही है।

करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ॥५॥

हे परमेश्वर! मैंने हाथ, पैर, वाणी, शरीर, कर्म, कर्ण, नेत्र अथवा मन से अभी तक जो भी अपराध किए हैं। वे विहित हों अथवा अविहित, उन सब पर आपकी क्षमापूर्ण दृष्टि प्रदान कीजिए। हे करुणा के सागर भोले भंडारी श्री महादेवजी, आपकी जय हो। जय हो।

ऐसी सुंदर भावनात्मक स्तुति द्वारा हम मानसिक शांति के साथ-साथ ईश्वर की कृपा बिना किसी साधन संपन्न कर सकते हैं। मानसिक पूजा का शास्त्रों में श्रेष्ठतम पूजा के रूप में वर्णित है। इस शिव मानस पूजा कृपा का दिव्य साक्षात्‌ प्रसाद मनुष्य को निरंतर ग्रहण करते रहने की आवश्यकता है।

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

म्युचुअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.  
आपल्या देशात प्रथमतः भारत सरकारचे सहभागाने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया या असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मधे करण्यात आली. आपल्यापैकी बरेच जणानी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हिच भारतातिल पहिली म्युच्युअल फंड कंपनी. १९८६ मधे सर्वजनीक बॅंकाना म्युच्युअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्या आली. १९९३ पासून खाजगी म्युच्युअल फंडाना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युच्युअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक करता तेव्हा एकटे नसता. जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्यासारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोडो रुपये) त्या योजनेत जमा होत असतात. यामुळे फंड मॅनेजरला अनेक विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.
तुम्ही म्युच्युअलफंडात गुंतवणुक केली की तुमच्यासारख ध्येय असणा-या गुंतवणूकदारांचे पैशासोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मुल्य म्हणजेच NAV =तुम्हाला अदा केलेली युनिटस्) मग हे पैसे म्युच्युअलफंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स। डिबेंचर्स ते मनी मार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. त्याला कॉर्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंटया नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणूकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मुल्य (NAV)जाहीर केले जाते. म्युच्युअल फंडाची संपूर्ण माहिति AMFI च्या वेब साइटवर उपलब्ध आहे.
Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामाहीन्यातून कधीतरी एकदाच ते पहावे. म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
तेजी मंदी हा शेअरबाजाराचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तो वरच जात असतो. एक लक्षात ठेवा कि सेन्सेक १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ रोजी ३१८१४ झाला होता. गेल्या ३८ वर्षात सेन्सेक्स ने वार्षिक १५% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे.
आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी मदत करतो. गुंतवणूक करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी 9422430302 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा किंवा sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करा.
गुंतवणूक करा
जर तुम्हाला म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत एकरकमी किंवा एस.आय.पी. माध्यमातून गुंतवणूक करावयाची असेल तर खाली जोडलेले फॉर्म डाउनलोड करून घ्या प्रिंट काढा, सूचना पत्रात (Instructions file) दिलेल्या सूचनांचे पालन करा. पुढील सारी कार्यवाही आम्ही करू.
डाउनलोड करण्यासाठी फॉर्म:

19 मे

  .